suvichar

जर आपल्या घरातही असे होत असेल तर वेळीच सावध व्हा

Updated: बुधवार, 30 सप्टेंबर 2020 (09:25 IST)
* पूजा करीत असताना कुत्र्यांची भुंकण्याची आवाज किंवा भांडण्याची आवाज येतं असल्यास हे देखील शुभ संकेत नाही.
* घरात कोळीचे जाळं लागले असल्यास आणि देवघर नेहमी घाण राहत असल्यास हे शुभ संकेत नाही.
* पूजा करताना दिव्यात तेल किंवा तूप असल्यास आणि वारा नसल्यास एकाएकी दिवा विझल्याचे संकेत देखील चांगले नसतात
* नवे कापडं घातल्यावर एकाएकी ते फाटल्यावर किंवा कुठे अडकणे देखील शुभ संकेत नाही.
* घरातून बाहेर पडताना पायाला ठेच लागणं, चप्पल तुटणं, जोडे फाटल्यास हे शुभ संकेत नाही.
* घराचे मुख्य दार किंवा छप्पर नेहमीच घाण असल्यास किंवा गच्चीवर अडगळ साठवून ठेवलेली असल्यास राहू कुपीत होऊन अप्रसन्न होतात.
* नवरात्रात जी जवाची पेरणी केली जाते जर सर्व जव एकत्र होऊन सोनेरी रंगाचे आल्यास नशिबाची साथ मिळते पण जव पूर्णपणे आले नसल्यास किंवा चार पाच दिवसानंतर निघत असल्यास नशिबात अडथळा येतं आहे असं समजावं.
* पैशांना थुंक लावून मोजणं लक्ष्मीच्या हानीचे सूचक असतं.
* पलंगावर एकाएकी ढेकणं झाले असल्यास समजावं की दुर्दैव दार ठोठावणार आहे.
* रात्रीच्या काळी स्वयंपाकघरात उष्टी भांडी ठेवली असल्यास, त्यांची स्वच्छता केली नसल्यास किंवा वस्तू इथे तिथे पसरलेल्या असल्यास दुर्दैव दार ठोठावतं.
* ज्या घरात नेहमी घाण असते, एखाद्या कोपऱ्यातून घाण वास येतं असल्यास, भिंतीमधून पापुत्रे निघत असल्यास, भिंती मधून ओलावा येतं असल्यास हे देखील चांगले संकेत नाही.

सर्व पहा

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

गुरुवारी दत्तगुरूंना अर्पण करा ही १ वस्तू; आर्थिक अडचणी कमी होतात, अशी मान्यता

Devshayani Ashadhi Ekadashi 2026 Wishes Images देवशयनी आषाढी एकादशी शुभेच्छा इमेजेस

उपवास नडणार नाही, पित्त वाढणार नाही! पाळा 'या' सोप्या ५ टिप्स

एकवीस स्वर्ग मुकुट सप्तही पाताळ चरण आरती बुधवारची

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments