Dharma Sangrah

घरात लाल मुंग्या असण्याचे तोटे आणि फायदे, घालविण्याचे उपाय

Updated: शनिवार, 3 ऑक्टोबर 2020 (09:31 IST)
 
3 लाल मुंग्या घरात असल्यास घरातील झाडे, अन्न, सुके मेवे, टाईल्स इत्यादींना नुकसान होतं.
 
4 लाल मुंग्या चावतात. त्यांच्या चावल्याने ती जागा लाल पुळी होते आणि त्यावर बऱ्याच वेळ खाज येते. 
 
फायदे -
1 लाल मुंग्याची ओळ तोंडात अंडी घेऊन जाताना दिसणे शुभ असतं. संपूर्ण दिवस शुभ आणि आनंदी असतं.
 
2 जे मुंग्यांना पीठ घालतात आणि लहान चिमण्यांना तांदूळ देतात, ते वैकुंठात जातात.
 
3 कर्जबाजारी लोकांनी मुंग्यांना साखर आणि पीठ द्यावं. असे केल्यानं कर्जापासून सुटका होते.
 
4 मुंग्यांना साखर मिसळून पीठ दिल्यानं माणूस सर्व बंधनांपासून आणि संकटातून मुक्त होतं.
 
5 जर बऱ्याच मुंग्या एकाच ओळीत जात असतील तर हे जोरात पाऊस येण्याचे लक्षण आहे. यासह हे चांगले पीक असल्याचे देखील सूचक आहेत. 
 
मुंग्यांना मारल्यामुळे पाप लागतो -
मुंग्यांना मारण्याच्या औषधाने लोकांना पाप लागतो. हजारो मुंग्यांना मारल्याचा दोष देखील त्यांना लागतो. याचा अर्थ असा आहे की एका समस्येतून सुटका झाल्यास दुसऱ्या समस्येत अडकणं. म्हणजे लाल मुंग्यांना मारण्यात काळ्या देखील मारल्या जातात. अश्या वेळी आपण काय करणार?
 
लाल मुंग्यांना घालविण्याचे उपाय -
लाल मुंग्यांना औषधाने मारू नका, परंतु एक सोपीशी पद्धत अवलंब करा. आपल्या घरात लिंबू असणारच त्याचे साल काढून त्याचे काप करून त्यांना लाल मुंग्या असलेल्या जागी ठेवा. काहीच वेळात मुंग्या पळून निघतील. 
दुसरे उपाय म्हणून आपण तेजपानाचे तुकडे देखील टाकू शकता. त्याच प्रमाणे लवंग आणि काळीमिरी देखील वापरू शकता.

सर्व पहा

Guru Purnima Puja Vidhi : गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरात कशी करावी गुरुपूजा? जाणून घ्या सोपी पद्धत

Guru Purnima 2026: गुरु पौर्णिमेला गुरुंची पूजा कशी करावी? जाणून घ्या पूजेची योग्य पद्धत, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

गुरुपौर्णिमेला श्री गजानन विजय ग्रंथाचे परायण करण्याचे महत्त्व आणि त्यामागील भाव

गुरुपौर्णिमा विशेष श्री गोंदवलेकर महाराज पाद्यपूजा: स्वरूप, महत्त्व आणि नामस्मरण

गुरुपौर्णिमेला उपवासाचे महत्व; शरीर, मन आणि बुद्धी शुद्ध करण्यासोबत आत्मसाधनेचा दिवस

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

पुढील लेख
Show comments