गुरूवार, 17 जुलै 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
लाईफस्टाईल
»
मराठी साहित्य
»
मराठी कविता
Written By
सौ. माधुरी अशिरगडे|
राज्यकर्त्यांनो
राज्यकर्त्यांनो नका राहू आपल्याच मस्तीत
सत्ताप्राप्तीच्या पोकळ गुर्मीत
कारण येथे केव्हा, कोणती जादू होईल
ते सांगता येत नाही
साखरेची, 'ब्राऊन शुगर' केव्हा होते
याचा पत्ता लागत नाही
मते देणारया हातांच्या कलाचा
दिसून येईल अचानक हातचा मळ
'
सर्वधर्मसमभाव' सिंड्रोमच्या भिनलेल्या जुन्या
ज्वरासारख्या, साथीच्या
रोगाच्या नादात
देशाचा भूगोल बदलणार नाही
याची काळजी घ्या
खुर्ची असेल तुमची मजबूत
पण मतभेदाचा एकच ढेकूण तुम्हाला हुसकवण्यास
समर्थ ठरेल
असं न होवो की राजकारण म्हणजे
'
सगीतखुर्ची' चा एक खेळ ठरेल
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
Hariyali Teej 2025 हरियाली तीज व्रत कधी? साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या
हरियाली तीज व्रतासाठी शुभ मुहूर्त तिथी आरंभ - २६ जुलै २०२५ रात्री १०:४१ वाजता तिथी संपेल - २७ जुलै २०२५ रात्री १०:४१ वाजता
आतापासून १३८ दिवस या ३ राशींना शनीच्या वक्री हालचालीचा फायदा होणार
Shani Vakri 2025 १३ जुलै २०२५ रोजी मीन राशीत राहून, शनिदेवाने वक्री म्हणजेच वक्री हालचाल सुरू केली आहे. शनीच्या वक्री हालचालीमुळे काही राशींच्या लोकांचे भाग्य बलवान होईल. शनीच्या वक्री हालचालीचा फायदा कोणत्या तीन राशींना होणार आहे ते जाणून घेऊया.
पावसाळ्यात तांदळाच्या पाण्यामुळे उजळती त्वचा मिळेल, असे वापरा
पावसाळा ऋतू थंडावा आणि आराम आणतो, तर त्वचेसाठी अनेक समस्याही निर्माण करतो. आर्द्रता आणि आर्द्रतेमुळे चेहऱ्यावर चिकटपणा, घाम आणि पुरळ येणे सामान्य झाले आहे. अशा परिस्थितीत रासायनिक उत्पादनांपासून आराम मिळणे कठीण होऊ शकते.
पावसाळ्यात वांगी का खाऊ नये,खाल्ल्यास काय होते?
पावसाळा येताच आपल्या खाण्याच्या सवयी देखील बदलतात. या ऋतूत काही गोष्टी खाणे फायदेशीर मानले जात असले तरी, काही पदार्थ टाळणे उचित आहे. अशा परिस्थितीत, लोकांच्या मनात एक सामान्य प्रश्न येतो की, पावसाळ्यात वांगी खाणे योग्य आहे का?
मानेचे कुबड कमी करण्यासाठी हे योगासन करा
Yoga For Neck Hump: चुकीच्या पोश्चरच्या सवयी आजकाल सामान्य झाल्या आहेत, ज्याचा थेट परिणाम आपल्या मणक्यावर आणि मानेवर होतो. संगणकावर वाकून राहणे, तासन्तास मोबाईलकडे पाहणे किंवा बराच वेळ त्याच स्थितीत बसणे. या सर्व सवयींमुळे मानेमागे कुबडा तयार होतो.शरीराचे संतुलन, पोश्चर आणि आत्मविश्वास यावर देखील परिणाम करते
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
केसांच्या प्रकारावरून पावसाळ्यात आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत जाणून घ्या
पावसाळ्यात केसांची योग्य काळजी घेणे आवश्यक असते, कारण ओलावा आणि घाम यामुळे टाळूच्या समस्या वाढू शकतात. पावसाचे थेंब थंडावा देतात, परंतु त्यातील प्रदूषण आणि ओलावा आपल्या टाळू आणि केसांना नुकसान पोहोचवू शकतो. या ऋतूत केस चिकट, निर्जीव आणि गोंधळलेले वाटतात. याशिवाय कोंडा, बुरशीजन्य संसर्ग आणि केस गळणे यासारख्या समस्या देखील सामान्य होतात.
या भाज्या सालींसह खाल्ल्याने शरीराला मिळतात हे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या
आपल्यापैकी बहुतेक जण भाज्या शिजवण्यापूर्वी सोलून काढतात.पण भाज्यांच्या सालींमध्ये पोषक घटक असतात जे काढल्यावर आपल्या शरीराला जीवनसत्व मिळत नाही.
पीसीओडीच्या त्रासापासून दूर राहण्यासाठी महिलांनी हे योगासन करावे
PCOS किंवा PCOD आजच्या महिलांमध्ये वेगाने वाढणारी हार्मोनल समस्या आहे, ज्यामुळे अनियमित मासिक पाळी, वजन वाढणे, पुरळ, थकवा आणि गर्भधारणेमध्ये समस्या यासारखी लक्षणे दिसून येतात. दोन्ही स्थितीत, शरीरातील हार्मोन्सची पातळी असामान्य होते.
नैतिक कथा : गुलाबाचे पान आणि मुंगी
Kids story : अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका जंगलात एक खूप मोठा तलाव होता. त्या तलावाजवळ एक बाग होती ज्यामध्ये अनेक प्रकारची झाडे आणि रोपे लावली होती. दूरदूरचे लोक तिथे येत असत आणि बागेचे कौतुक करत असत. आता गुलाबाच्या झाडावरील पान दररोज लोकांना ये-जा करताना आणि फुलांचे कौतुक करताना पाहत असे, त्याला वाटायचे की कदाचित एक दिवस कोणीतरी त्याचेही कौतुक करेल. पण जेव्हा बरेच दिवस झाले तरी कोणीही त्याचे कौतुक केले नाही, तेव्हा त्याला खूप कमी दर्जाचे वाटू लागले. त्याच्या मनात विविध प्रकारचे विचार येऊ लागले. "प्रत्येकजण गुलाब आणि इतर फुलांचे कौतुक करून थकत नाही पण कोणी माझ्याकडे पाहतही नाही, कदाचित माझे आयुष्य काही उपयोगाचे नाही. ही सुंदर फुले कुठे आहे आणि मी कुठे आहे..." आणि असे विचार करत पानाला खूप वाईट वाटू लागले.
निघालो घेवून दत्ताची पालखी
निघालो घेवून दत्ताची पालखी, आम्ही भाग्यवान आनंद निधान झुलते हळूच दत्ताची पालखी, निघालो घेवून दत्ताची पालखी ॥धृ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा