1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. मुंबई कुणाची?

राज म्हणतात ''ओम शांती शांती शांती:''

जे झाले ते झाले. मी माझ्या कार्यक्तर्यांना धन्यवाद देतो, त्यांनी माला आपला पाठिंबा दिला. आता त्यांनी शांततेने घ्यावे असे सांगत मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या हिंसक आंदोलन थांबवण्याचे आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिले.

आपण जे बोललो त्याचा आपल्याला मुळीच पश्चात्ताप होत नसल्याचेही ते यावेळी म्हणाले. कार्यकर्त्यांना एकत्र जमवून त्यांनी हे आवाहन केले.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा