संबंधित माहिती
- काय लीची खाल्ल्यामुळे येतोय चमकी ताप? 100 हून अधिक मुलांनी गमावले प्राण, जाणून घ्या लक्षण
- बाप्पाला फुटला घाम, मूर्तीला लावला चंदनाचा लेप
- Super 30: चित्रपट ट्रेलर रिलीज, ऋतिक रोशनचा हा अवतार पाहून आपण ही म्हणाल 'वाह!'
- बिहार लोकसभा निवडणूक निकाल 2019 Live Result
- इंदिरा गांधींनी वाजपेयी, अडवाणींना खासदारकी दिली होती का? - फॅक्ट चेक
4G आहे बिहारमध्ये चमकी तापाचे कारण, ज्यामुळे 108 मुलांचा मृत्यू झाला
बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये मेंदू ज्वरामुळे 108 मुलांचा मृत्यू झाला आहे. मुजफ्फरपुरमध्ये चमकी तापासाठी 4जी ला कारणीभूत ठरवण्यात येत आहे.
मुजफ्फरपूरचे खासदार अजय निषाद यांनी विचित्र वक्तव्य दिले आहे. त्यांच्याप्रमाणे या तापाचं मुख्य कारण 4जी आहे. 4जी चं तात्पर्य गाव, गरीबी, गर्मी (उन्हाळा) आणि गंदगी (घाण) आहे.
यांच्याप्रमाणे मागासवर्गीय वर्गाचे मुलं या आजराला अधिक प्रमाणात बळी पडत आहे. त्यांच रहन-सहन निम्न स्तरीय आहे. उल्लेखनीय आहे की 400 हून अधिक मुलं चमकी तापामुळे रुग्णालयात भरती आहे.
दुसरीकडे मुजफ्फरपूर पोहचले बिहारच्या मुख्यमंत्री नीतीश कुमार यांना पीडित कुटुंबांचा विरोध झेलावा लागत आहे. नाराज लोकांनी नीतीश कुमार परत जा, नीतीश कुमार मुर्दाबाद असे नारे देखील लावले.
(फोटो : ट्विटर)