नवरात्रीत कोणते काम करणे टाळावे माहिती आहे का...
नवरात्री दरम्यान उपास करणार्या भक्तांनी केस व नखं कापू नये, दाढी करणे टाळावे.
कलश स्थापना केल्यावर अखंड ज्योत जळत असताना घर रिकामे सोडून जाऊ नये.
देवीची आराधना करताना, चालीसा, मंत्र किंवा सप्तशतीचा पाठ करताना मध्ये इतर विषयांवर बोलू नये.
कलश स्थापना केल्यावर अखंड ज्योत जळत असताना घर रिकामे सोडून जाऊ नये.
देवीची आराधना करताना, चालीसा, मंत्र किंवा सप्तशतीचा पाठ करताना मध्ये इतर विषयांवर बोलू नये.
पुढील लेख
