गुरूवार, 29 जानेवारी 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
सण-उत्सव
विठ्ठल
Written By
संबंधित माहिती
Vitthal Abhang कशाला काशी जातो रे बाबा !
Vitthal Abhang Marathi रूप पाहतां लोचनीं
Bolava Vitthal Pahava Vitthal बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
Majhe Maher Pandhari माझे माहेर पंढरी
Sundar Te Dhyan सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
Vitthal Abhang येग येग विठाबाई
येग येग विठाबाई,
माझे पंढरीचे आई || धृ ||
भीमा आणि चंद्रभागा,
तुझ्या चरणीच्या गंगा || १ ||
इतुक्यासाहित त्यां बा यावे,
माझे रंगणी नाचावे || २ ||
माझा रंग तुझे गुणी,
म्हणे नामयाची जनी || ३ ||
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
Holi 2026 होळीवर भद्रा आणि चंद्रग्रहणाचे सावट! जाणून घ्या होलिका दहन आणि धुलिवंदनाचा नेमका मुहूर्त
होलिका दहन ३ मार्च रोजी आहे का? दिनांक: मंगळवार, ३ मार्च, २०२६ होलिका दहनासाठी शुभ वेळ: संध्याकाळी ६:४६ ते सकाळी ८:५०. होलिका दहन ३ मार्च रोजी का करावे? १: भद्रा काळ: ३ मार्च रोजी संध्याकाळी, भद्रा काळ होलिका दहन, प्रदोष काळाच्या मुख्य वेळेवर आच्छादित होणार नाही, कारण भद्रा २ तारखेच्या संध्याकाळी सुरू होईल आणि ३ तारखेच्या सकाळी संपेल. म्हणून संध्याकाळ दहनासाठी पूर्णपणे सुरक्षित आणि शुभ आहे. २. चंद्रग्रहण: चंद्रग्रहण ३ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी ६:४६ पर्यंत राहील. म्हणून काही ज्योतिषांच्या मते, सुतक काळ संध्याकाळी ६:४६ वाजता संपल्यानंतरच अंत्यसंस्कार शुभ ठरतात. विशेष सूचना: २ मार्च रोजी पौर्णिमा सुरू होताच, भद्रा देखील सुरू होईल. म्हणून ज्योतिषी ३ मार्च रोजी संध्याकाळी, सुतक काळ संपल्यानंतर होलिका दहन करण्याची शिफारस करत आहेत. ३ मार्च रोजी संध्याकाळी ५:०७ वाजता पौर्णिमा संपेल, परंतु ३ मार्चला पाठिंबा देणारे ज्योतिषी मानतात की तेव्हाही पौर्णिमा प्रचलित असेल. म्हणून होलिका दहन करून पूजा करण्यात काहीही नुकसान नाही.
गैर-हिंदूंना मंदिरात प्रवेश करण्यास मनाई करणे योग्य आहे का?
१. जगन्नाथ मंदिर, पुरी (ओडिशा), गुरुवायूर मंदिर (केरळ), कामाक्षी अम्मन मंदिर, कांचीपुरम (तामिळनाडू) आणि लिंगराज मंदिर, भुवनेश्वर (ओडिशा). या मंदिरांमध्ये गैर-हिंदूंना प्रवेश करण्यास मनाई आहे. २. तथापि, काशी विश्वनाथ (वाराणसी, उत्तर प्रदेश), तिरुपती बालाजी (आंध्र प्रदेश), किंवा सबरीमाला (केरळ) सारखी प्रमुख मंदिरे गैर-हिंदूंना प्रवेश देऊ शकतात, जर त्यांनी नियमांचे पालन केले तर.
शंकराचार्य कसे बनतात? नियम काय आणि सध्या किती शंकराचार्य आहेत?
आदि शंकराचार्यांनी भारताच्या चारही दिशांना चार मठांची स्थापना केली. या मठांचा उद्देश केवळ धर्माचे रक्षण करणे नव्हे तर भारताला सांस्कृतिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या एकत्र करणे हा होता. भौगोलिक स्थान, त्यांचे वेद आणि त्यांचे महत्त्व येथे तपशीलवार दिले आहे:
बुधवारी इच्छा पूर्ण करण्यासाठी करा गणपतीची पूजा!
श्री गणेश हे सगळ्यांचे लाडके दैवत आहे. विशेष म्हणजे ते विघ्नहर्ता आहेत. बुधवार हा वार गणरायाचा वार मानला जातो. त्यामुळे बुधवारी निर्मळ मनाने गणेश आराधना केल्याने मनातील सगळ्या इच्छा आकांक्षा क्षणात पूर्ण होऊन जातात. मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी बुधवारी खाली दिलेले उपाय करा...
रोहिणी व्रताचे महत्त्व आणि पौराणिक कथा जाणून घ्या
जैन धर्मात दर महिन्याला रोहिणी व्रत पाळले जाते. मान्यतेनुसार हे व्रत आरोग्य, सुख आणि शांती देते. या व्रताच्या प्रभावामुळे आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते. जैन दिनदर्शिकेनुसार, हे व्रत 27 नक्षत्रांमध्ये समाविष्ट असलेल्या रोहिणी नक्षत्राच्या दिवशी पाळले जाते, म्हणूनच याला रोहिणी व्रत म्हणतात. जैन समाजात रोहिणी व्रताचे विशेष महत्त्व आहे. महत्त्व- दिगंबर जैन समाजात रोहिणी व्रताला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६
मेष (२१ मार्च-२० एप्रिल) कामाच्या ठिकाणी वेळेवर केलेल्या कृती मजबूत आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या व्यावसायिक संबंधांचा पाया रचतील. तुमची स्पष्ट विचारसरणी आणि कामे पूर्ण करण्यासाठीची समर्पण इतरांना प्रभावित करेल. कुटुंबातील सदस्य तुमच्या सामाजिक किंवा सेवा कार्यात तुम्हाला पूर्ण पाठिंबा देतील, ज्यामुळे भावनिक बळ मिळेल. नफा टिकवून ठेवण्यासाठी व्यावसायिकांना अतिरिक्त प्रयत्न करावे लागू शकतात.
गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची। नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची॥ सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची। कंठी झळके माळ मुक्ताफळांची॥
हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी
हिवाळ्यात आपण सर्वजण सर्दी, खोकला आणि फ्लूसारख्या समस्यांनी त्रस्त असतो. या समस्या टाळण्यासाठी आपण विविध उपाय करून पाहतो. यापैकी एक म्हणजे लिंबू आणि लवंगाची चहा. ही चहा केवळ स्वादिष्टच नाही तर आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. चला ही चहा कशी बनवायची आणि त्याचे फायदे जाणून घेऊया.
हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या
Benefits of paneer in winter : हिवाळा सुरू आहे आणि बाजारपेठ भाज्यांनी भरलेली आहे. विशेषतः पालक, मेथी, वाटाणे, फुलकोबी, कोबी आणि बीन्स सारख्या हंगामी भाज्या. वाटाण्याबद्दल बोलायचे झाले तर, मटर-पनीर नावाचा लोकप्रिय पदार्थ हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात तयार केला जातो आणि खाल्ला जातो. हिवाळ्यात लोकांना मटर-पनीर आवडते कारण ते ताजे उपलब्ध असते. हिवाळ्यात, पनीर हाडे आणि स्नायूंसाठी एक शक्तीस्थान आहे. कॅल्शियम आणि प्रथिने समृद्ध असल्याने, ते सांधे मजबूत करते.
27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?
शनि का नक्षत्र परिवर्तन 2026: 20 जानेवारी 2026 चे सर्वात महत्वाचे संक्रमण शनिदेवाचे आहे. शनि आपल्या पूर्वाभाद्रपद नक्षत्रातून बाहेर पडला आहे आणि दुपारी 12:13 वाजता उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश केला आहे. 17 मे पर्यंत शनिदेव या नक्षत्रात राहतील. ज्योतिषशास्त्रात शनीच्या नक्षत्रात होणारा बदल खूप महत्त्वाचा मानला जातो. यावेळी शनीची चाल बदलताच 5 राशींवर विशेष कृपादृष्टी दिसून येईल. 17 मे पर्यंत करिअर, पैसा आणि भाग्याशी संबंधित अनेक शुभ संकेत तयार होत आहेत. चला जाणून घेऊया 12 राशींची कुंडली.