Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जर आपल्या घरातही असे होत असेल तर वेळीच सावध व्हा

Updated: बुधवार, 30 सप्टेंबर 2020 (09:25 IST)
* पूजा करीत असताना कुत्र्यांची भुंकण्याची आवाज किंवा भांडण्याची आवाज येतं असल्यास हे देखील शुभ संकेत नाही.
* घरात कोळीचे जाळं लागले असल्यास आणि देवघर नेहमी घाण राहत असल्यास हे शुभ संकेत नाही.
* पूजा करताना दिव्यात तेल किंवा तूप असल्यास आणि वारा नसल्यास एकाएकी दिवा विझल्याचे संकेत देखील चांगले नसतात
* नवे कापडं घातल्यावर एकाएकी ते फाटल्यावर किंवा कुठे अडकणे देखील शुभ संकेत नाही.
* घरातून बाहेर पडताना पायाला ठेच लागणं, चप्पल तुटणं, जोडे फाटल्यास हे शुभ संकेत नाही.
* घराचे मुख्य दार किंवा छप्पर नेहमीच घाण असल्यास किंवा गच्चीवर अडगळ साठवून ठेवलेली असल्यास राहू कुपीत होऊन अप्रसन्न होतात.
* नवरात्रात जी जवाची पेरणी केली जाते जर सर्व जव एकत्र होऊन सोनेरी रंगाचे आल्यास नशिबाची साथ मिळते पण जव पूर्णपणे आले नसल्यास किंवा चार पाच दिवसानंतर निघत असल्यास नशिबात अडथळा येतं आहे असं समजावं.
* पैशांना थुंक लावून मोजणं लक्ष्मीच्या हानीचे सूचक असतं.
* पलंगावर एकाएकी ढेकणं झाले असल्यास समजावं की दुर्दैव दार ठोठावणार आहे.
* रात्रीच्या काळी स्वयंपाकघरात उष्टी भांडी ठेवली असल्यास, त्यांची स्वच्छता केली नसल्यास किंवा वस्तू इथे तिथे पसरलेल्या असल्यास दुर्दैव दार ठोठावतं.
* ज्या घरात नेहमी घाण असते, एखाद्या कोपऱ्यातून घाण वास येतं असल्यास, भिंतीमधून पापुत्रे निघत असल्यास, भिंती मधून ओलावा येतं असल्यास हे देखील चांगले संकेत नाही.

सर्व पहा

गुरुवारी व्रत करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाचे नियम, पूर्ण होतील सर्व इच्छा

नागपंचमी २०२६ जवळ आली! महाराष्ट्रात पूजेसाठी कोणते साहित्य लागते? जाणून घ्या संपूर्ण यादी

श्रावणात महादेवाला 'हे' एक पान वाहिल्यास दूर होतील सर्व अडचणी; जाणून घ्या शास्त्र काय सांगते!

Shravan Somvar Vrat: श्रावणी सोमवारी उपवासाला काय खावे आणि काय टाळावे? पाहा पूर्ण डाएट लिस्ट

दिव्याच्या अमावस्येला नैवेद्यात काय बनवावे? जाणून घ्या पारंपरिक पद्धत

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments