Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नवं दांपत्याचे शयनकक्ष कसे असावे

Updated: मंगळवार, 31 डिसेंबर 2019 (14:31 IST)
वास्तू विज्ञानानुसार ईशान्य दिशा ही गुरुची असल्यामुळे वैवाहिक जीवनात नीरसता येते. 
लैंगिक संबंधांमध्ये उत्साहाचा अभाव जाणवतो. एकमेकांमध्ये समन्वयाचा अभाव होतो. 
 
काही गोष्टींचे पालन केल्याने आपले दांपत्यजीवन सुरळीत चालू शकते.
 
*  दांपत्याच्या शयनकक्ष मध्ये आरसा असू नये. असल्यास झोपण्याचा वेळीस ते झाकून ठेवणे. 
 
*  शयनकक्षात फर्निचर लोखंडी कमानीदार, चंद्रकोर, किंव्हा गोलाकार असू नये. अन्यथा घरातील सदस्यांच्या आरोग्यांवर त्याचे अशुभ परिणाम पडतात. आयताकृती,चौरस लाकडी फर्निचर वास्तुशास्त्रात शुभ मानले आहे.
 
*   शयनकक्षात प्रकाश संरचना तीव्र नसावी.शक्यतो पलंगावर थेट प्रकाश नसावा.प्रकाश नेहमी मागील किंव्हा डाव्या बाजूस असावा.
 
* शयनकक्षाच्या दारा जवळ पलंग नसावा. असे असल्यास घरात अशांतीची स्थिती निर्माण होऊ शकते. 
 
* दक्षिण आणि उत्तर दिशेस पाय करून झोपणे कधी ही चांगले.
 
* स्नानगृह शयनकक्षात असल्यास त्याचं दर सतत बंद ठेवावे. अन्यथा नकारात्मक उर्जे चा संचार होतो.
 
*  पलंगाच्या खाली कचरा किंव्हा अडगळीचे चे सामान ठेवू नये.
 
* भिंतीचा रंग पांढरा किंव्हा लाल असू नये. हिरवा, गुलाबी, किंव्हा आकाशी रंग असावा . ज्या मुळे खोलीत सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
  परस्पर मतभेद कमी  होतात. ह्या रंगाचे पडदे किंव्हा बेडशीट देखील वापरता येऊ शकते.
 
.* दांपत्याचे फोटो किंव्हा राधा कृष्णाची तसबीर लावल्याने आपसात परस्पर प्रेम, आपुलकी, जिव्हाळा वाढतो.

सर्व पहा

कपाळावर कुंकू का लावले जाते? लाल रंगाच्या कुंकवाला इतके महत्त्व का?

लग्नानंतर पहिली मंगळागौर का साजरी करतात? जाणून घ्या परंपरेमागचे धार्मिक कारण

Mangalagaur 2026 Wishes in Marathi मंगळागौर शुभेच्छा संदेश

मंगळागौरच्या दिवशी चुकूनही करू नका या १० चुका; अन्यथा व्रताचे पुण्य कमी होऊ शकते

Mangala Gauri Aarti in Marathi मंगळागौरीची आरती

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments