श्री शिवमहिम्न: स्तोत्रम् मराठी अर्थासह Shiva Mahimna Stotra
सोमवार,मे 9, 2022
शिवकवच अत्यंत दुर्मिळ पण अद्भूत आहे, त्याचा प्रभाव अतुलनीय आहे. हे शिवकवच, जे सर्वात मोठ्या संकटांना समाप्त करण्यासाठी परिपूर्ण आहे, खूप फायदेशीर आहे.
सोळा सोमवार म्हणजे लागोपाठच्या सोळा सोमवारांना केलेला उपास. हे शंकराचे व्रत शीघ्र फलदायी आहे, असे सांगितले जाते. श्रद्धाळू लोक हे व्रत, सौख्य-संपत्ती मिळविण्यासाठी, दुःख-दारिद्ऱ्य-रोगराई जाण्यासाठी, मनींची कोणतीहि सदिच्छा पूर्ण होण्यासाठी, बोललेल्या ...
आटपाट नगर होतं. त्या नगरांत एक महादेवाचं देऊळ होत. एके दिवशी काय झालं? शिवपार्वती फिरतां फिरतां त्या देवळात आली. सारीपाट खेळू लागली, "डाव कोणी जिंकला?" म्हणून पार्वतीनं गुरवाला विचारलं. त्यानं शंकराचं नाव सांगितलं. पार्वतीला राग आला. गुरवाला "तूं ...
सोळा सोमवार माहात्म्य ओवी बद्ध
श्रीगणेशाय नम: ॥
वैदर्भदेशीं परम पवित्र । अमरावती नामें एक नगर ।
तेथें शिवालय महाथोर । जें कां अपूर्व त्रिभुवनीं ॥ १ ॥
तेथें कोणे एके वेळीं । शिवपार्वती एके स्थळी ।
उभयतां येऊनि देउळीं । सहजस्थिती क्षण एक ॥ ...
रवींदु दावानल पूर्ण भाळी | स्वतेज नेत्री तिमिरांध जाळी | ब्रम्हांडधीशा मदनांतकारी | तुजवीण || २ ||
जटा विभूती उटी चंदनाची | कपालमाला प्रित गौतमीची | पंचानना विश्र्वनिवांतकारी | तुजवीण || ३ ||
वैराग्ययोगी शिव शूलपाणी | सदा समाधी निजबोधवाणी | ...
देवाशी संबंधित अनेक रहस्ये आहेत जी आश्चर्यात टाकतात. अशा परिस्थितीत भगवान महादेवाशी संबंधित अनेक रहस्ये आहेत, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला भगवान शंकराच्या तिसऱ्या नेत्राबद्दल सांगणार आहोत, ज्याचा उल्लेख ...
आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे. इकडे दरवर्षी काय होई ? ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याचे वेळेस बाळंत होऊन ...
पोळा किंवा बैल पोळा हा बैलांच्या सन्मानाचा सण आहे.हा सण शेतकरी बांधव साजरा करतात. हा सण प्रामुख्याने मध्य प्रदेश,छत्तीसगड,आणि महाराष्ट्रात साजरा करतात.या सणाचे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नाव आहे.तेलंगणात याला 'पुलाला अमावस्या '' म्हणतात.तर काही ठिकाणी ...
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या देखील म्हणतात. या दिवशी पूर्वजांसाठी दान, स्नान आणि तर्पण यांचे विशेष महत्त्व आहे. पिठोरी अमावस्येला महिला आपल्या पती आणि मुलांसाठी उपवास ठेवतात. या दिवशी देवीची पूजा केली जाते. असे म्हटले जाते की जर या दिवशी काही ...
श्रावर अमावस्या अर्थातच मातृदिनाच्या दिवशी माता आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी पिठोरी अमावस्येचे व्रत करतात. या दिवशी दिवसभर उपवास करून संध्याकाळी आठ कलशांवर आठ मातृका अर्थातच देवीची रूपे ठेऊन त्यांची आणि चौसष्ठ योगिनींची पूजा करतात. स्त्रिया या ...
श्रावण महिन्याची सुरवातच सणांची उधळण करणारी असते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो सर्जा-राजाचा सण म्हणजे 'पोळा.'
मातृत्वाचा गौरव करण्याचा दिवस म्हणजे पिठोरी अमावस्या. श्रावण अमावास्येला पिठोरी अमावास्या म्हणतात. चौसष्ट योगिनी या व्रताच्या देवता आहेत. पिठोरी अमावस्येचंच दुसरं नाव मातृ दिन. वंशवृद्धी तसेच मुलांच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा केली जाते. स्त्रीला ...
शुक्रवार,सप्टेंबर 3, 2021
ऐका, शुक्रवारा, तुमची कहाणी. आपटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्या राजला मुलगा नव्हता. तेव्हा राणीनं एका सुईणीला बोलावून आणलं. अगं अगं सुईणी, मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचुप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन! सुईणीनं गोष्ट कबूल केली. ती त्या ...
शुक्रवार,सप्टेंबर 3, 2021
आटपट नगर होतं, तिथे एक गरीब ब्राह्मण राहात होता. तो दारिद्रयानं फार पिडला होता. त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली. आपल्या गरिबीचं गाणं गाईलं. शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं. ती म्हणाली, बाई, बाई, शुक्रवारचं व्रत कर. हे ...
शुक्रवार,सप्टेंबर 3, 2021
श्रावणातल्या चारी शुक्रवारी जिवतीची पुजा करावी. ही पुजा संतती रक्षणार्थ मानली जाते. जिवतीचा कागद श्रावण महिन्याच्या सुरुवातीस जो वार (उदा. मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार) येईल त्या दिवशी देवघरात लावावा.
जिवती प्रतिमेत किंवा पानावर नरसिंह, ...
तुमच्या राशीनुसार भगवान शिवाला कसे प्रसन्न करावे. ही विधिवत पूजा करून तुम्ही तुमच्या आयुष्यातील त्रास दूर करू शकता आणि श्रावण महिन्यात भगवान शिव यांना प्रसन्न करू शकता.
जर मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी शिवलिंगावर मसूर आणि लाल फुले अर्पण केली ...
पहिला सोमवार आला. ही रानीं गेली. नागकन्या-देवकन्यांची भेट झाली. त्यांना विचारलं, “बाई बाई, कुठं जातां?” ” महादेवाच्या देवळीं जातों, शिवामूठ वाहतों.” “यानं काय होतं?” “भ्रताराची भक्ति होते. इच्छित कार्य सिद्धीस जातं. मुलंबाळं होतात. नावडतीं माणसं ...
आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्याचा एक शिष्य होता. तो रोज तळ्यावर जाई, स्नान करी, शंकराची पूजा करी. वाटेंत वेळूचं बेट होतं. परत येऊं लागला, म्हणजे “मी येऊं? मी येऊं?” असा ध्वनि उठे. हा मागं पाही, तों तिथं कोणी नाहीं. त्या भीतीनं वाळूं ...
ज्योतिर्लिंगाचे नाव आणि मंत्र या प्रकारे आहे-
1.श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग।
मंत्र:- ॐ सोमनाथाय ज्योतिर्लिंगाये नमः।
2.श्री घुश्मेश्वर ज्योतिर्लिंग।
मंत्र:- ॐ घुश्मेश्वराय ज्योतिर्लिंगाये नमः।
3 श्री मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग
मंत्र:- ॐ ...
सोनपावले नववधू ती आली,
घरची ती आता गृहलक्ष्मी झाली,
उनसावली चा खेळ आवडे,
रूप तुझं रे खूप भाबडे,
क्षणात येई राग तुला रे
श्रावणात महामृत्युंजयाच्या मंत्राचे जप केल्याने अकाल मृत्यू टाळता येते. चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते. या महिन्यात हे मंत्र तब्बल 10 पटीने जास्त चांगले फळ देतं.
महामृत्युंजय मंत्र :
ॐ ह्रौं ज्यू सः। ॐ भूः भुवः स्वः। ॐ त्र्यंबक यजामहे सुगंधी ...
आपण आपल्या आजूबाजूस असंख्य वस्तू बघत असतो, जे कोणत्या न कोणत्या रंगाने मिसळून बनविले जातात कारण रंगांचे आपल्या जीवनात विशेष महत्त्व आहेत, काही रंग असे देखील असतात जे बघितल्यावर आपल्या मनाला आनंदित करतात. हिरवा रंग देखील अश्या प्रकाराच्या रंगापैकी एक ...
जय देवी मंगळागौरी। ओंवाळीन सोनियाताटीं।।
रत्नांचे दिवे। माणिकांच्या वाती। हिरेया ज्योती।।धृ।।
मंगळमूर्ती उपजली कार्या। प्रसन्न झाली अल्पायुषी राया।।
तिष्ठली राज्यबाळी। अयोषण द्यावया। ।1।।
मंगळागौर श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्रियांनी लग्नानंतर पहिली पाच वर्षे करावयाचे असते. यासाठी अशाच अर्थात लग्नाला पाच वर्ष पूर्ण न झालेल्या किमान पाच नवविवाहितांनाही बोलावून एकत्र पूजा केली जाते. नंतर रात्री जागरण करतात.
एक नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई, अल्लख म्हणून पुकारा करी. वाण्याची बायको भिक्षा आणी. निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही म्हणून चालता होई. ही गोष्ट तिनं नवर्याला सांगितली. त्यानं तिला एक युक्ति ...
कोणत्याही माणसाच्या आयुष्यात आजार, कष्ट आणि आपत्तीसाठी काही खास ग्रह-नक्षत्रांची शुभ-अशुभ स्थिती जवाबदार असते. ग्रहांच्या शांततेसाठी काही उपाय केले तर मूळ लोकं कोणत्याही प्रकाराचे गंभीर आजाराला कमी करू शकतात.
शिव पुराणात श्रावणाच्या शुभ काळासाठी ...
एक नगर होतं. तिथे एक ब्राह्मण राहात होता. त्याला एक मुलगा - सून होती. मुलगा प्रवासाला गेला होता. ब्रह्मण व त्याची बायको दररोज देवळात जात होते. सून घरात स्वयंपाक करून ठेवायची. सासूसार्यांना आल्यावर वाढायची व उरलंसुरलं स्वत: खात होती. असं होतां होतां ...
आटपाट नगर होतं. तिथं एक शेतकरी होता, त्याच्या शेतांत एक नागाचं वारूळ होतं.श्रावणमास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे.
सर्व ज्योतिषग्रंथांव्यतिरिक्त महर्षी पराशर आणि वराहमिहिरांच्या शास्त्रांमध्येही काल सर्प दोषाचे वर्णन आढळतं. ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू आणि केतू यांच्या मध्य ग्रह येतात, तेव्हा काल सर्प दोष होतो.
1. काल सर्प दोष काढून टाकण्यासाठी उपाय: जर तुम्ही चांदीची नाग-नागिणीची जोडी आणू शकत नसाल तर एका मोठ्या दोरीमध्ये सात गाठी घालून नागचे स्वरुप तयार करा. नंतर ते एका आसनावर ठेवा आणि त्यावर कच्चं दूध, बताशा आणि फुले अर्पित करा. मग गुग्गलचा धूप द्या. या ...
नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून नागपूजा ...