बुधवार, 7 जानेवारी 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
स्त्री-पुरुष
Written By
Last Modified:
शुक्रवार, 31 मार्च 2023 (10:54 IST)
संबंधित माहिती
नवरा बायको जोक - वरण - भात
Marathi Joke -आता तरी अंघोळ करू का ?
नवरा बायको जोक
मराठी जोक- काळजी कसली आहे
नवरा बायको जोक- बायको हरवली तर
Marathi Joke -पक्या चढला चुकीच्या बस मध्ये
पक्या एकदा दारू पिऊन एका बसमध्ये चढला...
ते बघून एक साधू पक्याला म्हणाले -
मुला, तू नरकाच्या वाटेवर चालला आहेस...
हे ऐकताच पक्या ने मोठ्याने ओरडला सुरु केले - अरे बस थांबवा
मी चुकीच्या बसमध्ये चढलोय
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
विराट कोहलीने पत्नी अनुष्कासोबत २०२६ चे स्वागत करताना एक खास फोटो शेअर केला
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार विराट कोहलीने २०२६ च्या नवीन वर्षात पाऊल ठेवताना त्याच्या वैयक्तिक आयुष्याची एक सुंदर झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. विराटने त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबतचा एक खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला, जो लगेच व्हायरल झाला. या फोटोसह विराटचे प्रेमळ कॅप्शन देखील लोकांच्या हृदयाला भिडत आहे.
अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्याचा मलायका अरोराला पश्चात्ताप नाही, वयाच्या 52 व्या वर्षी पुन्हा लग्न करणार!
मलायका अरोरा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. तिने1997 मध्ये अरबाज खानशी लग्न केले. त्यांच्या रोमँटिक केमिस्ट्रीची खूप चर्चा झाली. तथापि, 20 वर्षांच्या लग्नानंतर मलायका आणि अरबाजचा घटस्फोट झाला.
रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची तारीख जाहीर
दक्षिण चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि प्रिय जोडप्यांपैकी एक असलेले रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा लवकरच त्यांच्या नात्याला एक नवीन नाव देणार आहेत. बऱ्याच काळापासून चर्चेत असलेले हे जोडपे ऑक्टोबरमध्ये एका अतिशय खाजगी समारंभात विवाहबद्ध झाले आणि आता त्यांच्या लग्नाबद्दल महत्त्वाचे तपशील समोर आले आहेत. लग्नाची तारीख उघड झाली आहे.
विक्रम भट्ट आणि त्यांच्या पत्नीचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला, 30 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप
चित्रपट निर्माते विक्रम भट्ट आणि त्यांची पत्नी श्वेतांबरी भट्ट यांच्या अडचणी अजूनही सुरूच आहेत. उदयपूर पोलिसांनी 7 डिसेंबर रोजी फसवणुकीच्या प्रकरणात त्यांना अटक केली होती. तेव्हापासून त्यांचे जामीन अर्ज वारंवार फेटाळले जात आहेत.
26 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या
कन्नड टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. 26 वर्षीय कन्नड टीव्ही अभिनेत्री नंदिनी सीएम हिने बेंगळुरूच्या केंगेरी परिसरातील एका पेइंग गेस्ट (पीजी) निवासस्थानी आत्महत्या केली. पोलिसांनी बीएनएसएस कायदा 2023 च्या कलम 194 अंतर्गत अनैसर्गिक मृत्यूचे प्रकरण दाखल केले आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
गाडीवरून लिफ्ट दिल्यानंतर पुणेरी काकांच्या प्रतिक्रिया .....
गाडीवरून लिफ्ट दिल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया ..... नाशिक -....धन्यवाद भाऊ! नागपूर -....देव भलं करो राजेहो! कोल्हापूर -...लई आभार मित्रा ! सातारा-....नंबर एक गड्या! जळगाव -..देवासारखा भेटला रे भो! मुंबई -..Thank You so much पुणे -...रोज इकडूनच जाता का?"
करूर चेंगराचेंगरी प्रकरणी सीबीआयने थलापती विजयला नोटीस बजावली
थलापती विजय सध्या त्याच्या आगामी "जाना नायकन" चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट ९ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. तथापि, अभिनेत्याच्या अडचणी आधीच सुरू झाल्या आहेत. करूर चेंगराचेंगरी प्रकरणात सीबीआयने त्याला चौकशीसाठी नोटीस बजावली आहे.
Tourist Cities in Maharashtra : महाराष्ट्रातील मोठी शहरे आणि त्यांची मुख्य आकर्षणे
महाराष्ट्र हे देशातील एक सुंदर आणि प्रमुख राज्य आहे. ते देशातील सर्वात मोठ्या राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र हे देशाच्या पश्चिम भागात वसलेले एक सुंदर राज्य आहे. एका बाजूला अरबी समुद्र आणि दुसऱ्या बाजूला सह्याद्री पर्वतरांगांनी वेढलेले आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशानंतर महाराष्ट्र हे देशातील तिसरे सर्वात मोठे राज्य मानले जाते. या राज्यात जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणारी अनेक नेत्रदीपक आणि सुंदर ठिकाणे आहे. पावसाळ्यात, हे राज्य निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग मानले जाते.
धुरंधरच्या विक्रमी यशानंतर, रणवीर सिंग 'प्रलय' मध्ये झोम्बी अवतार साकारण्यास सज्ज
रणवीर सिंग सध्या त्याच्या ब्लॉकबस्टर चित्रपट "धुरंधर" च्या जबरदस्त यशाचा आनंद साजरा करत आहे. हा चित्रपट भारतातील आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांपैकी एक बनला आहे आणि बॉक्स ऑफिसवर ₹९०० कोटींच्या जवळ पोहोचला आहे. या विक्रमी कामगिरीनंतर, रणवीर सिंग पुन्हा एकदा इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या स्टारपैकी एक बनला आहे.
भाजप नेत्याच्या विधानावर रितेश देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वक्तृत्वकलेवरून जोरदार वाद सुरू झाला आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याबद्दल ज्येष्ठ भाजप नेते आणि महाराष्ट्र भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण तापले आहे. या विधानावर अभिनेता रितेश देशमुख यांनी तीव्र आणि भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली आणि म्हटले की, कोणतीही शक्ती लोकांच्या हृदयात कोरलेली नावे पुसून टाकू शकत नाही.