संबंधित माहिती
- पुण्यात पावसामुळे भिंत कोसळून 7 जणांचा मृत्यू
- शरद पवार: शिखर बँक घोटाळा प्रकरणी म्हणाले 'दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही'
- संघासाठी प्रत्येक भारतीय हिंदूच : मोहन भागवत
- ब्रेक्झिट: बोरिस जॉन्सन यांचा ब्रिटिश संसद स्थगितीचा निर्णय बेकायदेशीर - सुप्रीम कोर्ट
- पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या श्रीलंकेच्या टीमने जेव्हा बंदुकीच्या गोळ्या, ग्रेनेड, रॉकेटचा मारा झेलला होता...
'त्या दिवशी जाणते राजे घरी पळून गेले'
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
"संसदेत UAPAकायदा आणला तसंच अनेक दलितविरोधी कायदे आणले, त्यावेळी जाणते राजे गप्प का होते? उलट ज्या दिवशी हे कायदे संसदेत आले होते, त्या दिवशी हे जाणते राजे घरी पळून गेले होते. जाणत्या राजाला ईडीची नोटीस आली. मला वाटलं हे राज्यभर बंद पाळतील, पण यांनी बारामतीत बंद पाळला," अशा शब्दांमध्ये सुजात आंबेडकर यांनी पवार यांच्यावर टीका केली आहे.