रविवार, 4 मे 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
सण-उत्सव
विठ्ठल
Written By
संबंधित माहिती
देवा तुझा मी सोनार
झाला महार पंढरीनाथा
आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी
वेढा वेढा रे पंढरी
आता कोठे धावे मन
सुखाचे हे नाम आवडीने गावे
सुखाचे हे नाम आवडीने गावे
वाचे आळवावे विठोबासी || धृ ||
संसार सुखाचा होईल निर्धार
नामाचा गजर सर्व काळ || १ ||
कामक्रोधाचे चलेची काही
आशा मनशा पाही दूर होती || २ ||
आवडी धरोनी वाचे म्हणे हरीहरी
म्हणतसे महारी चोखियाची || ३ ||
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
Bhanu Saptami 2025 : ४ मे रोजी भानु सप्तमी, सूर्य अर्घ्य आणि पूजा शुभ मुहूर्त जाणून घ्या
वैशाख शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी शनिवार, ३ मे रोजी सकाळी ७:५२ वाजता सुरू होईल आणि रविवार, ४ मे रोजी सकाळी ७:१८ वाजता संपेल. अशा परिस्थितीत, उदय तिथीनुसार, भानु सप्तमी ४ मे रोजी साजरी केली जाईल.
Aadi Shankaracharya Jayanti 2025 कोण होते आदि शंकराचार्य? त्यांच्याबद्दल खास माहिती जाणून घ्या
यंदा आद्यगुरू शंकराचार्य जयंती ०२ मे २०२५ रोजी साजरा केली जाईल.
अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये
शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की दुपारी सूर्याला पाणी अर्पण करू नये. जर एखाद्या दिवशी तुम्ही काही कारणास्तव सकाळी सूर्याला अर्घ्य अर्पण करू शकत नसाल, तर त्या दिवशी अर्घ्य अर्पण करू नका, परंतु सकाळी न करता दिवसा सूर्याला अर्घ्य अर्पण करू नका. दिवसा पाणी देणे हे मद्यपान करण्यासारखे मानले जाते.
आरती शुक्रवारची
जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥ अनुभव पंचारती ओवाळूं धीशा ॥जयदेव०॥धृ०॥ सज्जन मुनिजन योगी ध्याती निजचित्तीं ॥ चिंतातित होऊनी अनुभव भोगिती ॥ स्वानंद अनुलक्ष लक्षती सद्वृत्ती ॥ व्यक्ताव्यक्तरुपीं जय ब्रह्ममूर्तिं ॥जयदेव० ॥१॥ सृष्टी माजि लोक बोलती गौरीज ॥ पाहतां केवळ ब्रह्म अवतरलें सहज ॥
Ramanujacharya Jayanti 2025 रामानुजाचार्य जयंती
भारत ही पवित्र भूमी आहे जिथे अनेक संत आणि महापुरुषांचा जन्म झाला. त्यापैकी एक म्हणजे श्री रामानुजाचार्य, ज्यांची जगभरात पूजा केली जाते. या वर्षी श्री रामानुजाचार्य जयंती २ एप्रिल २०२५, शुक्रवारी साजरी केली जात आहे. दक्षिण आणि उत्तर भारतातील त्यांचे भक्त हा दिवस एक विशेष उत्सव म्हणून साजरा करतात.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...
तुम्हाला माहिती आहे का चारधामची यात्रा फक्त यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? तसेच चारधाम यात्रा नेहमीच यमुनोत्रीपासून का सुरू होते. यामागे अनेक महत्त्वाची कारणे आहे. हिंदू धर्मात चारधाम यात्रा खूप पवित्र मानली जाते. ही यात्रा उत्तराखंडमधील चार पवित्र स्थळांची आहे. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ. दरवर्षी लाखो लोक ही यात्रा करतात, पण तुम्हाला माहिती आहे का ही यात्रा फक्त यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? तर आज तुम्हाला सांगणार आहोत की चारधाम यात्रा नेहमीच यमुनोत्रीपासून का सुरू होते. यामागे अनेक महत्त्वाची कारणे आहे. त्यापैकी हे एक धार्मिक कारण आहे.
Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती
संत गोरा कुंभार हे वारकरी संप्रदायातील महाराष्ट्रातील संत होते. हे विठ्ठलाचे मोठे भक्त असून यांनी अनेक अभंग लिहिले आहे. यांचा जन्म शके 1189 इ.स.1267 साली तेरढोकी पंढरपूर जवळ या ठिकाणी झाला असे मानले जाते. त्यांच्या वडिलांचे नाव माधवबुवा आणि आईचे नाव रखुमाई होते. त्यांना सर्व जण गोरोबा काका म्हणून हाक द्यायचे. तेर नगरीत गोरोबा यांचे कुटुंब धार्मिक वृत्तीचे होते
लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते
लग्नात जेवण करताना तुम्ही तुमचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे ठेवावे. चुकूनही दक्षिणेकडे तोंड करून अन्न खाऊ नका. लग्नात जेवण वाढताना, जेवणाची प्लेट एका हाताने धरू नये. तसेच प्लेट जमिनीवर ठेवू नका.
स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील
स्वामी विवेकानंद एक महान तत्वज्ञानी म्हणून ओळखले जातात ज्यांनी आपल्या प्रगतीशील विचारांनी भारतीयांना उन्नतीच्या मार्गावर नेले. त्यांचे खरे नाव नरेंद्र नाथ होते. महान तत्वज्ञानी स्वामी विवेकानंद यांचा जन्म १८६३ रोजी कोलकाता येथे झाला. तरुण वयातच सांसारिक इच्छांचा त्याग करून संन्यास स्वीकारणारे स्वामी विवेकानंद यांनी आयुष्यभर भारताच्या आणि लोकांच्या वैचारिक उन्नतीसाठी काम केले. त्यांचे शिकागोमधील ऐतिहासिक भाषण आजही प्रेरणादायी आहे. स्वामी विवेकानंद यांचे विचार आजही भारतीयांना जीवनात महान कार्ये करण्यासाठी प्रेरित करतात. विद्यार्थी असो, तरुण असो, कर्मयोगी असो किंवा व्यापारी असो, प्रत्येकाचे जीवन यशस्वी करणारे स्वामी विवेकानंद यांचे हे विचार तुमच्यासाठीही फायदेशीर ठरतील. स्वामी विवेकानंदांचे काही ऊर्जावान विचार जाणून घेऊया जे तुमची जीवनशैली बदलतील आणि तुमचे जीवन यशस्वी होईल.
उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup
साहित्य- दोन टेबलस्पून बडीशेप एक टेबलस्पून साखर किंवा मध अर्ध्या लिंबूचा रस दोन कप पाणी