सोमवार, 2 ऑक्टोबर 2023

श्री बल्लाळेश्वर, पाली

सोमवार,सप्टेंबर 25, 2023
ballaleshwar pali
लेण्याद्रीच्या डोंगरावर श्री गिरिजात्मकाचे मंदिर आहे. ते नाशिक फाटा-चाकण-राजगुरुनगर-नारायणगांव-जुन्नर यामार्गे अडीच तासांच्या अंतरावर आहे. गिरिजात्मक म्हणजे पार्वती अर्थात गिरीजा हिचा पुत्र. अष्टविनायकांपैकी हे एकच मंदिर आहे जे पर्वतावर असून ते १८ ...

रांजणगावाचा महागणपती

शुक्रवार,सप्टेंबर 22, 2023
महागणपती (रांजणगाव) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. अष्टविनायकातील चौथा गणपती म्हणून रांजणगावचा महागणपती ओळखला जातो.

थेऊरचा श्री चिंतामणी

बुधवार,सप्टेंबर 20, 2023
चिंतामणी (थेऊर) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. ब्रम्हदेवाने आपले चित्त स्थिर करण्यासाठी गणपतीची या जागी आराधना केली. त्यामुळे या गावाला थेऊर असे नाव पडले, अशी अख्यायिका आहे.
Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर रोजी आहे. या दिवसापासून 10 दिवसांचा गणपती उत्सव सुरू होतो, जो अनंत चतुर्दशीला संपतो. गणपती उत्सवानिमित्त घरोघरी गणेशमूर्तीची स्थापना करून त्यांची पूजा केली जाते.
Ganesh Chaturthi 2023:यंदा गणेश चतुर्थी 19 सप्टेंबर 2023 पासून सुरू होत आहे. 10 दिवसांचा गणेशोत्सव उत्सव दरवर्षी देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवात लोक घराघरात गणपतीची मूर्ती बसवतात आणि दररोज त्याची पूजा करतात. यंदा गणेशोत्सवाचा ...
Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थी दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. यंदा गणेश चतुर्थी 19 सप्टेंबरला आहे. या कालावधीत 10 दिवसांचा गणेश उत्सव साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशोत्सव सुरू होतो

Anjaneri Fort अंजनी माता मंदिर

मंगळवार,ऑगस्ट 29, 2023
अंजनेरी किल्ला हा नाशिक - त्र्यंबकेश्वर रांगेतील महत्त्वाचा किल्ला आहे. या पर्वतावर अंजनी मातेने 108 वर्षे तप केले आणि वायुपुत्र हनुमानाचा जन्म याच डोंगरावर झाल्याची लोकांची श्रध्दा आहे. या कारणास्तव या किल्ल्याला अंजनेरी नाव देण्यात आले. याच ...
मुंबईतील सर्वाधिक प्राचीन धार्मिक स्थळांमध्ये महालक्ष्मी मंदिर एक आहे. समुद्राच्या किनारी भुलाभाई देसाई मार्गावरील हे मंदिर आहे. ही महालक्ष्मी नवसाला पावणारी असल्याने भाविकांची येथे नेहमीच गर्दी असते.
भद्रा मारुती मंदिर महाराष्ट्र राज्यातील खुलताबाद, औरंगाबाद येथे आहे. हे प्राचीन मंदिर एलोरा लेण्यांपासून अवघ्या 4 किमी अंतरावर आहे. हे मंदिर हिंदू देवता श्री हनुमान जी यांना समर्पित आहे. आपण सर्वांनी हनुमानजींच्या विविध मूर्ती अनेकदा पाहिल्या असतील, ...
Smallest Hill Station:भारतात अनेक हिल स्टेशन आहेत, जिथे लोक पर्यटनासाठी जाऊ शकतात. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत अनेक डोंगराळ प्रदेश आहेत, जे नैसर्गिक सौंदर्य, हिरवळ, तलाव आणि धबधब्यांनी परिपूर्ण आहेत. या ठिकाणी आरामशीर सुट्टी घालवण्याव्यतिरिक्त, ...
संपूर्ण भारतात शनिदेवाची अनेक मंदिरे आणि पीठे असली तरी, केवळ 3 प्राचीन आणि चमत्कारिक पीठे किंवा मंदिरे आहेत, ज्यांना खूप महत्त्व आहे. शनि शिंगणापूर (महाराष्ट्र), शनिश्चरा मंदिर (ग्वाल्हेर मध्य प्रदेश), सिद्ध शनिदेव (काशिवान, उत्तर प्रदेश). यापैकी ...

श्री महालक्ष्मी कोल्हापूर

शुक्रवार,ऑगस्ट 18, 2023
कोल्हापुरातील महालक्ष्मी म्हणजे अंबा बाई, हिचा उल्लेख पुराणात देखील सापडतो. ही साडेतीन शक्तिपीठा पैकी एक आहे. इथे बरीच प्राचीन मंदिरे आहेत. कोकणाचा राजा कर्णदेव कोल्हापुरात आल्यावर ही मूर्ती एका लहानश्या मंदिरात होती. त्याने इथल्या मंदिराच्या बाजूस ...

Rangana Fort रांगणा किल्ला

बुधवार,ऑगस्ट 9, 2023
19 जुलै 1470, बहामनी सामाज्याचा वजीर महमूद गवान आपलं प्रचंड सैन्य घेऊन दक्षिण कोकणात उतरला होता. उद्देश होता रांगणा किल्लचा ताबा! सैन्याचा मुख्य तळ कोल्हापूर या ठिकाणी ठेवून बहामनी सैन्यानं रांगण्यावर हल्ला केला.
वर्षा ऋतु आला म्हणजे निसर्गप्रेमींची मज्जाच. जसे रात्री चांदण्या व चंद्र आपल्या प्रकाशाने आकाशाची सुंदरता वाढवतात तसेच वर्षा ऋतु निसर्गाची सुंदरता वाढवतो. अशा या वर्षा ऋतुचा आनंद घेण्यासाठी निसर्गाचे एक सुंदर उदाहरण म्हणजे
मेहरबान पिराजीराव बापूसाहेब घाटगे म्हणजेच राजर्षी शाहू महाराजांचे थोरले बंधू यांचे मोलाचे मार्गदर्शन या धरणासाठी मिळाले. दाजीपूरच्या जंगलातील याच लक्ष्मी तलावाजवळ स्वतः छत्रपतींनी आपली राजकन्या राधाबाई उर्फ आक्कासाहेब यांच्या नावाने ए
राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प तसेच सहा राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये असून विदर्भात प्रामुख्याने मेळघाट, ताडोबा, पेंच आंधारी, नवेगाव आणि करांडला (उमरेड) आदी व्याघ्र प्रकल्प तसेच अभयारण्यांना भेटी देण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतानाच ...
जसे रात्री चांदण्या व चंद्र आपल्या प्रकाशाने आकाशाची सुंदरता वाढवतात तसेच वर्षा ऋतु निसर्गाची सुंदरता वाढवतो. अशा या वर्षा ऋतुचा आनंद घेण्यासाठी निसर्गाचे एक सुंदर उदाहरण म्हणजे आंबा नदीच्या काठावर आणि सह्याद्री पर्वताच्या अंतर्गत असलेले रायगड ...
हिरवा शालू नेसून नटलेल्या डोंगरदऱ्या, उंच पर्वत रांगा, धुक्यामध्ये लपेटून गेलेले मेघराज, मुक्तपणे खेळाळणारे शुभ्र धबधबे या सर्व निसर्गाच्या वरदानाने संपन्न असलेल्या सौंदर्याला डोळ्यांमध्ये साठवायचे असेल, तर एकदा तरी माळशेज घाट पहायलाच हवा. आम्ही ...
जायकवाडी धरण जायकवाडी धरण हे भारतातील महाराष्ट्रातील, औरंगाबाद जिल्हातील, पैठण तालुक्यातील गोदावरी नदीवरचे धरण आहे. महाराष्ट्र राज्यातील हे एक सर्वात मोठा सिंचन प्रकल्प आहे. या धारणाभोवती पक्षी अभयारण्य आहे. जिल्हा/प्रदेश औरंगाबाद जिल्हा, ...