जेव्हा सुनील दत्त यांनी संजय दत्तला सांगितलं होतं, 'मी आता तुझ्यासाठी काही करू शकत नाही'
मंगळवार,जून 6, 2023
मृत्यू फेब्रुवारी १६, १९४४ ब्रिटिश भारत नाशिक, महाराष्ट्र, भारत) हे चित्रपटनिर्मिती करणारे महाराष्ट्रातील व भारतातील पहिली व्यक्ती होते आणि यासाठीच त्यांना भारतीय चित्रपटांचा जनक मानले जाते . १९१३ साली त्यांनी निर्माण केलेला राजा हरिश्चंद्र हा मूक ...
चित्रपट विश्वात कॉमेडीला नवे रूप देणारे जॉनी लीव्हर आज आपला 64 वा वाढदिवस साजरा करत आहे. आज जॉनी लीव्हर त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे आणि मजेदार पात्रामुळे विनोदाचे प्रतीक मानले जाते.
बॉलिवुड अभिनेता शम्मी कपूर यांचा जन्म 21 ऑक्टोबर 1931 रोजी झाला होता. शम्मी कपूरने त्यांच्या फिल्मी करियरमध्ये अनेक संस्मरणीय चित्रपट केले आहेत. त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घ्या-
शम्मी कपूरने 50 च्या दशकात चित्रपटांमध्ये काम केले. त्याच ...
दिलीप कुमार नेहमीच आपल्या कुटूंबाशी भावनिक रुपाने जुळलेले होते. पेशावरमध्ये आजोबा, काका-काकू, बहिणी आणि भाऊ हे सर्व एकत्रित पठाण कुटुंबाचे सदस्य होते. सरवर खान एक थोक फळ विक्रेता होते. अय्यूब यांच्या आजारामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब 1926 मध्ये ...
राज कपूर दिग्दर्शित ‘संगम’ हा चित्रपट 1964 मध्ये रिलीज झाला आणि त्याला तयार होण्यासाठी बराच कालावधी लागला. त्या काळात राज कपूर, दिलीप कुमार आणि देव आनंद या तिघांनी बॉलिवूडमध्ये वर्चस्व गाजवले होते जसे की या काळात सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान ...
मंगळवार,जानेवारी 24, 2017
हे स्टार्स सिनेसृष्टीत येण्यापूर्वी अगदी साधारण होते परंतू त्यांनी हिंमत हरली नाही आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपले नाव सोनेरी अक्षरात लिहून काढले.
माझी आई निरक्षर होती; सुरवातीला तीही माझ्याबरोबर उपोषणाला बसायची. तिने जे संस्कार दिले ते मला आयुष्यभर पुरले अशा शब्दात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपल्या जीवनाचे आणि जीवनातील लढाईचे सारे श्रेय आपल्या आई ला दिले आहेत.
आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी तो चटोर चित्तचोर वाट रोखतो हात ओढूनी खुशाल रंग टाकतो रंगवून, रंगूनी गुलाल फासतो सांगते अजूनही तुला परोपरी आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके, जरा जपून जा तुझ्या घरी तो चटोर चित्तचोर वाट रोखतो हात ...
वयामानाने आणि टेन्शनमुळे टक्कल पडणे अगदी स्वाभाविक आहे. ही समस्या सामान्य आहे तर यापासून खास लोकं म्हणजे बॉलीवूड स्टार कसे वाचू शकतात. सामान्य लोकांच्या खिशाला परवडत नसेल तरी बॉलीवूडमधील अनेक स्टार्सनी कोट्यवधी रुपये खर्च करून हेअर ट्रान्सप्लांटची ...
'बजरंगी भाईजान' त्याच्या करियरचे सर्वात हिट चित्रपट साबीत झाले. 300 कोटी क्लबमध्ये त्याला एंट्री मिळाली आहे.
सध्या कॅटरिनाचे सिनेमा मुळीच लक्ष लागत नाहीये. तिला तर फक्त रणबीरबरोबर लग्न करून संसार थाटायचा आहे. दोघांचा नात्याबद्दल चर्चा सुरूच आहे. एकूण कॅटरिनाचा 2015 मध्ये फक्त एक चित्रपट प्रदर्शित झाला असून तो बुडाला असं म्हटलं तरी हरकत नाही.
गुरूवार,नोव्हेंबर 26, 2015
आपल्या अभिनयाच्या बळावर प्रसिद्ध झालेल्या काजोलने बॉलीवूडमध्ये यशाचं शिखर गाठलं. काजोलने शाहरूखची सहअभिनेत्री म्हणूनही खूप सिनेमे गाजवले. पण काही सुपरहिट फिल्म्स अश्याही आहेत ज्या आधी काजोलला ऑफर करण्यात आल्या होत्या पण काही कारणांमुळे तिने त्या ...
जगाच्या एकूण लोकसंख्येच्या किमान एक पंचमांश लोकांचे जगणे संपन्न करणारा एकच स्वर आहे तो अर्थातच लतादिदींचा. आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंत लतादिदींचा आवाज
शुक्रवार,सप्टेंबर 4, 2015
सलमान खान
सलमान खान अशा अभिनेत्यांपैकी एक आहे, ज्याने मोठ्या पडद्यावर किसिंग सीन कायम टाळले आहेत. एवढंच नव्हे तर सलमान खानची निर्मिती असलेला ‘हिरो’ यातून आथिया आणि सूरजचा किसिंग सीन असलेला भाग हटवण्यात आला आहे. सलमानने स्वता हा सीन हटवायला ...
बॉलीवूड जगातील एकेकाळची सुपरस्टार, सदाबहार अभिनेत्री रेखाने पन्नाशी ओलांडली तरीदेखील तिच्याकडे बघून ते मुळीच वाटत नाही. तजेलदार त्वचा, मादक आवाज आणि फिट अॅण्ड फाईन फिगर हे तिचं वैशिष्ट्य. स्वत: रेखाकडून जाणून घ्या तिच्या ब्युटीचं रहस्य:
ह्या कलावंतापुढे सगळ्या शैक्षणिक पदव्या फिकट आहे कारण यांनी आपले लक्ष्य साधण्यासाठी शिक्षणाकडे दुर्लक्ष केले. बघू असे काही कलाकार जे जीवनात तर खूप पुढे वाढले पण शिक्षणाच्याबाबतीत मागे राहून गेले.
नावात काय आहे, असे काही जण म्हणतात तरी ही गोष्ट नाकारता येणार नाही की सिनेमा जगात नावाला फार महत्त्व आहे. बॉलीवूडमध्ये कित्येक तरी कलाकारांनी आपली नावे बदलली आणि यश गाठले. पाहू या काही कलाकार ज्यांची मूळ नावे वेगळी आहेत...
जगात प्रत्येक क्षेत्रात्र अंधश्रद्धाळू लोकं असतात. बॉलीवूडही त्यापासून सुटलेलं नाही. पाहू येथील कोणते मोठे मोठे स्टार अंधश्रद्धेत गुरफटलेले आहेत.
भारतरत्न लता दीदी आज 85 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. वाढत्या वयामुळे लता दीदींनी गाणे कमी केले असले तरी, अजुनही आपण गाण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.