Thursday, 30 July 2026
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
Year Ender 2023
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Thu, 30 Jul 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
Notifications
×
Close
मराठी बातम्या
आज-काल
फ्लॅशबॅक 2023
तमन्ना भाटिया ठरली 2023 साठी गेम-चेंजिंग OTT अभिनेत्री
Thursday,December 28, 2023
पेटीएम, बायजू, मीशो आणि स्विगी मध्ये कर्मचारी कपात
Year Ender 2023: यावर्षी ही डिश भारतीयांची पहिली पसंती होती, सुमारे 40 लाख वेळा ऑर्डर करण्यात आली
2023 मध्ये गुगलवर सर्वांत जास्त सर्च केली गेलेली रेसिपी कोणती?
Year Ender 2023: भारत चंद्रावर पोहोचला, Aditya L-1 आणि 46 परदेशी उपग्रह प्रक्षेपण, जगात ISRO ची चर्चा
Festival Calendar 2024 नवीन वर्षाचे कॅलेंडर, जाणून घ्या होळी-दिवाळी कधी आहे? जानेवारी ते डिसेंबर पर्यंतच्या सणांची यादी पहा
Monday, December 11, 2023
Cheapest Smartphones 2023 मधील सर्वात स्वस्त Smartphones ची यादी
Monday, December 11, 2023
Year Ender 2023: या वर्षीचा सर्वोत्तम कर्णधार कोण? या स्टारने रोहित शर्माला मागे टाकले
Friday, December 8, 2023
Year Ender 2023: या वर्षी Google वर सर्वात जास्त शोधले गेलेले Food
Friday, December 8, 2023
चारधाम यात्रेच्या इतिहासात पहिल्यांदाच हा विक्रम, व्हीआयपी दर्शन व्यवस्था सुरू करण्याचे फायदे
Friday, December 8, 2023
next news
नक्की वाचा
आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!
एकादशीच्या दिवशी तांदळाचे सेवन करणे पूर्णपणे वर्ज्य मानले जाते. पौराणिक कथेनुसार एकादशीला भात खाल्ल्याने पाप लागते अशी समजूत आहे. त्यामुळे उपवास असो किंवा नसो, या दिवशी घरात भात शिजवणे आणि खाणे टाळावे.
जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या
"मनसा चिन्तितं कार्यं वचसा न प्रकाशयेत्।" मत्सरी नातेवाईक तुमच्या अपयशाची वाट पाहत असतात. त्यामुळे तुमच्या आर्थिक परिस्थिती, नवीन व्यवसाय, नोकरीतील बढती किंवा कौटुंबिक योजनांविषयी त्यांच्यासमोर जास्त वाच्यता करू नका. जर त्यांना तुमच्या योजना आधीच कळल्या, तर ते त्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न करू शकतात. काम पूर्ण झाल्यावरच ते इतरांसमोर येऊ द्या.
महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल
महाराष्ट्रातील सर्वात थंड हवेचे ठिकाण विचारले, तर ९०% लोकांच्या डोक्यात पहिले नाव येते ते म्हणजे महाबळेश्वर! पण जर तुम्हाला वाटत असेल की महाबळेश्वर हेच महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव किंवा ठिकाण आहे, तर तुमचे उत्तर चुकीचे आहे.
वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?
कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या: करिअर, नोकरी, व्यवसाय, लग्न आणि मुलांचे संगोपन यामध्ये लोकांचे आयुष्य व्यस्त होते. यामुळे मित्रांना देण्यासाठी वेळ किंवा ऊर्जा उरत नाही.
स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो
स्वयंपाकघर हे घरातील असे ठिकाण आहे जिथे मोठ्या प्रमाणावर विजेचा वापर होतो. पण तिथे केला जाणारा एक छोटासा बदल तुमचे वीजबिल लक्षणीयरीत्या कमी करू शकतो.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
LIVE: सातारा आणि पंढरपूरमध्ये माजी सैनिकांसाठी अत्याधुनिक सुविधा संकुले उभारली जाणार
Maharashtra Breaking News Live in Marathi : राज्यपालांच्या निर्देशानुसार, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि माजी सैनिक कल्याण विभागाच्या मालकीच्या जमिनीवर सातारा आणि पंढरपूरमध्ये आता विकासकामांना गती दिली जाईल. माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी सर्व आधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज अशी अत्याधुनिक सुविधा संकुले उभारली जातील. ही माहिती पर्यटन, खाण आणि माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
अत्यंत पौष्टिक आणि जमिनीचा सुपीकपणा वाढवणारे पीक; वाल लागवड
वाल लागवड ही महाराष्ट्रात, विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देश भागात मोठ्या प्रमाणावर केली जाणारी भाजीपाला व कडधान्य शेती आहे. वाल हे अत्यंत पौष्टिक आणि जमिनीचा सुपीकपणा वाढवणारे पीक आहे. वाल लागवडीची संपूर्ण शास्त्रीय माहिती जाणून घ्या...
माजी सैनिकांसाठी सातारा आणि पंढरपूरमध्ये अत्याधुनिक सुविधा उभारल्या जातील-शंभूराज देसाई
महाराष्ट्रातील सातारा आणि पंढरपूर येथे माजी सैनिकांसाठी अत्याधुनिक सुविधा संकुले उभारण्यात येणार आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी एका आढावा बैठकीत या सूचना दिल्या.
विद्यार्थ्यांवर गोळीबार झाला, सरकारने गृहमंत्री हटवावेत, राहुल गांधी पत्रकार परिषदेत गरजले
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत नीट पेपर लीगच्या संदर्भात जंतर मंतर येथे झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची ५ छायाचित्रे दाखवली. 'संसदेपासून ५०० मीटर अंतरावर भारतीय मुलांना मारले आहे.' राहुल गांधी म्हणाले की, विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार झाले. मुद्दे मांडणे हा माझा हक्क आहे. तरुणांवर पेलेट गनचा वापर करण्यात आला आहे. मी अमित शाह यांना आवाहन करताना पाहिले आहे. मला लोकसभेत बोलू दिले नाही. अध्यक्षांनी मला बोलू दिले नाही. जर गृहमंत्री आदेश देऊ शकले नाहीत, तर मग कोणी दिले? विद्यार्थ्यांना टोकदार काठ्यांनी मारहाण करण्यात आली. राहुल गांधी म्हणाले की, अमित शाह यांना जावेच लागेल, सरकारने गृहमंत्री यांना हटवावे.
तुकाराम मुंढे यांचा ऐतिहासिक निर्णय; शाळांच्या ५० मीटर परिसरात आता शीतपेये, वडा पाव, बर्गर आणि आईस्क्रीमवर बंदी!
महाराष्ट्रामध्ये FDA सातत्याने कारवाई करत आहे. आता महाराष्ट्रातील सर्व शाळांच्या ५० मीटर परिसरात HFSS उत्पादनांवर बंदी घालण्यात येणार आहे. यामध्ये वडा पाव, मिठाई, शीतपेये आणि बर्गर यांचा समावेश आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनने आज हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. हा नियम राज्यातील २२ महिन्यांच्या बालकांपासून ते १२ वीच्या वर्गातील सर्व शाळा, शासकीय/निवासी शाळा, वसतिगृहे आणि अंगणवाड्यांना लागू असेल. अशी माहिती समोर आली आहे.
Home
धर्म संग्रह
Shorts
Photos
Videos