शुक्रवार, 29 मार्च 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
लाईफस्टाईल
मराठी साहित्य
मराठी कविता
Written By
Last Modified:
शुक्रवार, 25 जून 2021 (16:22 IST)
संबंधित माहिती
राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचा पहिला बळी
चीनची तिबेटमधली बुलेट ट्रेन अरुणाचल प्रदेशाला खेटून जाणार
अजित पवारांच्या CBI चौकशीची मागणी भाजपने का केली आहे?
ट्विटरने आयटी मंत्री रविशंकर यांचे खाते 1 तासासाठी ब्लॉक केले
शाहरुख खान (SRK)ची सिनेसृष्टीत 30 वर्षे पूर्ण
मी फूल तृणांतिल इवलें
मी फूल तृणांतिल इवलें
जरी तुझिया सामर्थ्यानें
ढळतील दिशाही दाही
मी फूल तृणांतिल इवलें
उमलणार तरीही नाही.
शक्तीनें तुझिया दिपुनी
तुज करीतील सारे मुजरे
पण सांग कसें उमलावें
ओठांतिल गाणें हसरें?
जिंकील मला दवबिंदू
जिंकील तृणाचें पातें
अन् स्वत:स विसरून वारा
जोडील रेशमी नातें
कुरवाळित येतील मजला
श्रावणांतल्या जलधारा
सळसळून भिजलीं पानें
मज करतिल सजल इषारा
रे तुझिया सामर्थ्यानें
मी कसें मला विसरावें ?
अन् रंगांचें गंधांचें
मी गीत कसें गुंफावें ?
येशील का सांग पहाटे
किरणांच्या छेडित तारा;
उधळीत स्वरांतुन भवतीं
हळु सोनेरी अभिसारा ?
शोधीत धुक्यांतुन मजला
दवबिंदू होउनि ये तूं
कधि भिजलेल्या मातीचा
मृदु सजल सुगंधित हेतू !
तूं तुलाच विसरुन यावें
मी तुझ्यात मज विसरावें
तूं हसत मला फुलवावें
मी नकळत आणि फुलावें
पण तुझिया सामर्थ्यानें
ढळतील दिशा जरी दाही
मी फूल तृणातिल इवलें
उमलणार तरीही नाहीं.
— मंगेश पाडगावकर
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा, 840 कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणात CBIला क्लीन चिट
लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते (अजित पवार) प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एअर इंडियाशी संबंधित 840 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्यात माजी केंद्रीय मंत्री पटेल यांना क्लीन चिट मिळाली आहे. या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) करत होती.
'डिलिस्टिंग'ची दुभंगरेषा: धर्मांतरित आदिवासींचं ST आरक्षण रद्द होईल का?
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ठळकपणे दिसणाऱ्या देशभरातील दुभंगरेषांचा बीबीसी वेध घेत आहे. यामध्ये पहिली दुभंगरेषा होती आरक्षणाच्या आंदोलनाच्या निमित्तानं तयार झालेली जाती-जातींमधील दुभंगरेषा तर दुसरी दुभंगरेषा आहे आदिवासी समाजात धर्माच्या आधारावरून तयार झालेली दुभंगरेषा. या दुभंगरेषेला निमित्त ठरली आहे डिलिस्टिंगची मागणी. डिलिस्टिंग म्हणजे काय? त्यातून आदिवासी समाजात कसा दुभंगताना दिसतो आहे? यामागे काही राजकारण आहे का?
गोष्ट पंतप्रधानांची: इंदिरा गांधी जेव्हा राहुल यांना म्हणाल्या होत्या, 'जर माझी हत्या झाली तर शोक करू नकोस'
गोष्ट पंतप्रधानांची: इंदिरा गांधी जेव्हा राहुल यांना म्हणाल्या होत्या, 'जर माझी हत्या झाली तर शोक करू नकोस' 24 जानेवारी 1966. इंदिरा गांधींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. पण त्यांच्याविरोधात दिल्लीच्या काही भागांत पोस्टर झळकली होती. 'इंदिरा विधवा आहेत, देशासाठी अपशकुनी आहेत', असा त्यात उल्लेख होता. शपथ घेतली त्याच दिवशी भूकंप झाला, विमान अपघातात होमी भाभांचं निधन झालं, असंही लिहिलेलं होतं. अशाप्रकारे त्यांच्या विरोधात बदनामीची मोहीमच सुरू झाली होती. इंदिरा गांधींनी पुढे आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर हे दाखवून दिलं की त्या अपशकुनी नाहीत.
आरोग्यासाठी सर्वात चांगलं तेल कोणतं? स्वयंपाक करण्याआधी हे वाचा
भारतीय स्वयंपाकात तेलाची भूमिका मुख्य असते. तसं बघायला गेलं तर भारताच्या उत्तर आणि पूर्व भागात मोहरीचं तेल, दक्षिणेत शेंगदाण्याचं तेल आणि तूप वापरलं जातं. तर किनारपट्टीच्या प्रदेशात आणि केरळमध्ये खोबरेल तेलाचा वापर केला जातो. आपापल्या प्रदेशातील भौगोलिक रचना, हवामान, संस्कृती, खाद्यपदार्थ आणि स्वयंपाकाच्या पद्धती यावर आधारित लोकांना या तेलांची सवय झालेली असते. याशिवाय जगाच्या विविध भागात सूर्यफुल तेल, पाम तेल, ऑलिव्ह ऑइल इत्यादी तेलांचा वापर केला जातो. ही तेलं आता भारतात देखील वापरली जातात असं म्हटलं जातं की, तेलामुळे अन्नाला चव येते. पण चाळीशीच्या वरचे लोक तळलेल्या पदार्थापासून दूर राहायचा प्रयत्न करतात.
मुख्तार अन्सारी: भाजप आमदारावर 500 गोळ्या झाडणारा गँगस्टर, शिक्षा भोगत असतानाच मृत्यू
गुरुवारी (28 मार्च) संध्याकाळी उत्तरप्रदेशच्या बांदा तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या मुख्तार अन्सारीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. बांदा तुरुंग प्रशासनाने मुख्तार अन्सारीच्या मृत्यूची माहिती दिली. बांदा जिल्हा कारागृहात तुरुंगवास भोगत असलेल्या मुख्तार अन्सारीला गुरुवारी संध्याकाळी राणी दुर्गावती वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं होतं.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
आरोग्यासाठी सर्वात चांगलं तेल कोणतं? स्वयंपाक करण्याआधी हे वाचा
भारतीय स्वयंपाकात तेलाची भूमिका मुख्य असते. तसं बघायला गेलं तर भारताच्या उत्तर आणि पूर्व भागात मोहरीचं तेल, दक्षिणेत शेंगदाण्याचं तेल आणि तूप वापरलं जातं. तर किनारपट्टीच्या प्रदेशात आणि केरळमध्ये खोबरेल तेलाचा वापर केला जातो. आपापल्या प्रदेशातील भौगोलिक रचना, हवामान, संस्कृती, खाद्यपदार्थ आणि स्वयंपाकाच्या पद्धती यावर आधारित लोकांना या तेलांची सवय झालेली असते. याशिवाय जगाच्या विविध भागात सूर्यफुल तेल, पाम तेल, ऑलिव्ह ऑइल इत्यादी तेलांचा वापर केला जातो. ही तेलं आता भारतात देखील वापरली जातात असं म्हटलं जातं की, तेलामुळे अन्नाला चव येते. पण चाळीशीच्या वरचे लोक तळलेल्या पदार्थापासून दूर राहायचा प्रयत्न करतात.
पुरुष आणि स्त्रियांमध्ये हृदयविकाराची लक्षणे भिन्न असू शकतात, कसे ओळखावे?
हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी, थकवा संबंधित लक्षणे स्त्रियांमध्ये सर्वात जास्त दिसतात. थकवा सोबतच, जर एखाद्या महिलेला छातीत दुखणे, जडपणा किंवा श्वासोच्छवासाशी संबंधित कोणतीही समस्या येत असेल तर त्यांनी त्याबद्दल डॉक्टरांशी बोलले पाहिजे. याशिवाय खांद्यामध्ये दुखणे देखील सामान्यतः स्त्रियांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याशी संबंधित असू शकते.
एका दिवसात उसाचा रस किती प्रमाणात आणि कधी प्यावा? जाणून घ्या योग्य पद्धत
उसाचा रस शरीरासाठी अत्यंत आरोग्यदायी मानला जातो. उसाचा रस आरोग्यासाठी देखील सुरक्षित आहे, तो दररोज 250 मिली पर्यंत म्हणजे मध्यम आकाराच्या ग्लासमधून सुमारे 1 ग्लास सेवन केला जाऊ शकतो. यापेक्षा जास्त प्रमाणात उसाचा रस पिऊ नये. त्याच्या ताजेपणामुळे तुमची ते प्यायची इच्छा वाढू शकते, परंतु जर तुम्ही यापेक्षा जास्त उसाचा रस प्यायला तर त्याचा तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
जा बाळे जा, सुखे सासरी
जा बाळे जा, सुखे सासरी......... जा बाळे जा, सुखे सासरी नको गुंतवू मन माहेरी
प्रतीक्षा मांडवीची : कहाणी तिच्या प्रेमाची..आस्थेची, श्रद्धेची...
खंडकाव्य लिहिणे, तेही एका पौराणिक व्यक्तीरेषेच्या अव्यक्त भावनांना वाचा देणारे म्हणजे शिवधनुष्य पेलण्याएवढे अवघड कार्य होय, ते कवयित्रीने लीलया पार पाडले आहे.