इतरांसाठी जगणारे सदैव लक्षात राहतात!!
बुधवार,जून 29, 2022
पिढयापिढयांच्या निर्भय आम्ही, भारतीय भगिनी
घराघरांचे दुर्ग झुंजवू, झुंजू समरांगणी ॥धृ०॥
मध्यरात्र उलटल्यावर
शहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले .
शॉपिजन या दर्जेदार प्रकाशन संस्थेने या पुस्तकाची प्रथम आवृत्ती मार्च २०२२ मध्ये प्रकाशित केली आहे. ९० पानी या काव्यसंग्रहात निरनिराळ्या प्रकारातील ५१ कविता आहेत. कविता जर सुंदर शब्दांनी सजलेल्या असल्या तर त्या आपल्याला आवडतात आणि त्या प्रतिके व ...
तुझं गुपित
मैतरणी ग सांग साजणी गुपीत समदं मला
कशाचा ध्यास तुला लागला?
आपल्या साठी कुणीही काहीतरी करावं,
जिथं गरज असेल, तिथं कामी कुणी पडावं,
खूप काही खाल्लं आहे या मोबाइलनं
याने हाताचं घड्याळ खाल्लं
याने टॉर्च-लाईट खाल्ला
याने चिठ्या-पत्रे खाल्ली
ओ भैया लोकमत समाचार है क्या ?" चाळीशीतला ऊंच, साधारण बांधा असलेला व फार मोठे पोट असलेला, अंगावर टी शर्ट व लुंगी घातलेला व्यक्ती दात घासत घासत घराच्या भिंतीवरून डोकावत म्हणाला.
देव पाठवतो सर्वां पदरी काही देऊन,
कुणी कशाने होता श्रीमंत, पहा आजमावून,
कुणाचे रंग आपल्यास खूप भावतात,
नवीनच लग्न झालेल्या एका मित्राकडे बसलो होतो. सहज विषय निघाला. त्या दिवशी वटसावित्रीची पौर्णिमा होती. मी सहज नवीन वहिनींना प्रश्न केला, काय वहिनी! झाले का बुकिंग?
तर ती फणकार्यात म्हणाली मी विज्ञाननिष्ठआहे.असल्या अंधश्रद्धांवर माझा विश्वास
चाळीस वर्षांपूर्वी मुले पालकांशी अदबीने आणि आदराने वागायची.आता पालकांना मुलांशी आदराने वागावे लागते.
चाळीस वर्षांपूर्वी प्रत्येकाला मुले हवी असायची,आता अनेकांना मुले असण्याची भिती वाटते.
पांडुरंग साने यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सदाशिव साने आणि आईचे नाव यशोदाबाई साने होते.
प्रेमा वर कविता करायला कुणावर तरी प्रेम करावे लागते.
त्याला सांगितले नसले तरी मनातून प्रेम अनुभवावे लागते.
माणसं 'बोलायचं' थांबली याचा अर्थ 'व्यक्त' व्हायचच थांबली, असं नाही.*हा लेख माझा नाही पण मनास चटका लाऊन जातो. तुम्हालाही काही मीळेल ह्या लेखातून म्हणून पाठवत आहे.
तू बोलत नाहीस...
सर्व दुःखात साथ देणारी मैत्री,
प्रत्येक वेळी , वेळेत धावून येणारी मैत्री,
आपल्यास आलेला अनुभव, खूप काही शिकवतो,
शाळा अनुभवांची मनुष्यास शहाणे करतो,
मुलगी आमची युरोपात असते
आणि मुलगा यूएस मध्ये असतो
इथे मात्र आम्ही दोघेच असतो
मुलगा, जावई ऑफिसात राब राब राबतो
मुली, सुनेचा ही कामाने पिट्टया पडतो
कारण, आई ची ऊब,
आई ची माया,
आईचा ओलावा,
आईपरि गोडवा,
फक्त आईत असतो..
आपली सगळी नाटकं..
आपले फालतू चे हट्ट..
आपल्या रागाचा पारा..
आपल्या मुड स्वींग चा मारा..
फक्त आई झेलणार सारा..
मैत्री एक सोपी व्याख्या आहे..
‘रोज आठवण यावी असं काही नाही,
रोज भेट व्हावी असं काही नाही,
एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं
काहीतरी तुज सांगावं, म्हणून कागदावर लिहिलं,
तू फक्त शब्दच वाचले, बाकी न तुज समजलं,
भावना माझ्या तुजपाशी न पोहोचल्या,